सर्वांना सांगण्यास आनंद होतो की,
आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीला ७२० वर्षे पूर्ण झाली.
आपणा सर्वाच्या कल्याणासाठी माऊली शांत रसात वर्षली आणि मराठी साहित्य़ाला परिपुष्ट केलं...
आर्ताचेनि ओरसे/गीतार्थग्रथनमिसे /
वर्षला शांतरसे /तो हा ग्रंथु ///
छप्पन मराठी बोलीभाषांचा वापर करून जनसामान्यांपर्यंत वेदांतातली गूढतम तत्वे पोचवली आणि ओवी या मराठी छंदाला नवा प्राण दिला.
म्हणूनी सद्भावाची आंजुळी/मिया ओवियाफ़ुले मोकळी/
अर्पिली आंघ्रियुगुळी /विश्वरूपाच्या/////
बरोबर ७२० वर्षांपूर्वी भाद्रपद वद्य षष्ठीला शके १२१२ साली हा ग्रंथ मूर्त झाला..
सर्वांनीच या गोष्टीचे साहित्यिक,सांस्कृतिक मूल्य जाणून ज्ञानेश्वरीचा आभ्यास करण्याचा संकल्प करु या...
सारे विसरोत याचे वाईट ना वाटे मला./ वाटते वाईट त्यांना विसरता येईना मला./ वाचला वेदांत अन क्षणमात्र त्यांना विसरलो./ दोस्तहो दुस-या क्षणी वेदांत सारा विसरलो./
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
-
निर्माणों के पावन युगमे हम चरित्र निर्माण न भूले स्वार्थ साधना की आंधीमे वसुधा का कल्याण न ना भूले माना अगम अगाध सिन्धु है संघर्षो का प...
-
रामायणाची आरती आरती रामायण ग्रंथा जानकी जीवन रघुनाथा !ध्रु! आरंभी बालकाण्ड रचना| वाल्मिकी कथीली असे सूचना| कोटी शतग्रंथ विवेक भरणा| वर्णिता ...
-
https://youtu.be/fuzmdOvDFzM "हरिवरदा"कार कृष्णदयार्णव चरित्र Krishna Dayarnav Charitra श्रीमद्भागवतच्या दशम स्कंधाव...
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें